स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:-💖🌍🌛🌙🌕🌝🌕🌍💖🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याचीजिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खराकर्तृत्ववान होय. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्चकरा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायलावेळच मिळणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तुआहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याचीअपेक्षा करू नका. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजाचांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हाआयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्मकरण्याची वेळ आली आहे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलंपण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्तसुखी आणि समाधानी होऊ शकता. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येककुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्हीतुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणारनाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारितकेल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारणपुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहासघडवीत नसतात. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा.ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता.त्यात सर्वोच्चस्थानी पोहोचा. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖आत्मविश्वास वाढवायचाअसेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मकबाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्नकेल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईटगोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायलासुरवात केली की आपोआप आयुष्यातचांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याचीस्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवूशकत नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतंअसं काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जेकाहीच केले नाही असं काही तरी करण्याचीतयारी ठेवा. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖🌝बदल घडविल्याशिवायप्रगती होऊशकत नाही आणि ज्यांना स्वत:चं मनबदलवता येत नाही ते कशातच बदल घडवूशकत नाहीत. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 👏👏 🌺🌺🌺👍😊👉त्या शिक्षणाच काय उपयोगजे शिक्षण घेऊन ही कचरा रस्त्यावर टाकतात आणि तोच कचरा रोज सकाळीन शिकलेली मानस उचलतात...🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*संदेश लहान आहे पण अर्थ खुप मोठा आहे .*
Monday, January 15, 2018
स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment